Up next


या क्षेत्रातील हजारो नोकऱ्या धोक्यात | Insecure Jobs In Indian Telecom Sector | Lokmat Marathi News

0 Views
Makestube
17
Published on 08/26/22 / In News Channel

टेलिकॉम क्षेत्रावर सध्या नोकरकपातीचे संकट घोंगावत आहे. पुढील वर्षी स्थिती अधिकच गंभीर होणार<br />असून हजारो कामगारांना नोकरी गमवावी लागू शकते. अशी शक्यता नोकरभरती करणाऱ्या कंपन्यांतील<br />तज्ञांनी व्यक्ती केली आहे. रिलायंस कम्युनिकेशन्सने (आरकॉम) वायलेस उद्योगातील मोठा विभाग बंद<br />करण्याची घोषणा केली आहे. टाटा ग्रुपनेही मोबाईल कंपनी भारती एअरटेलला विकण्याचा निर्णय घेतला<br />आहे. टेलिकॉम क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल आणि विलीनीकरणाचा घाट आदी बाबींमुळे पुढील वर्षी<br />जवळपास 30 हजार नोकऱ्या जावू शकतात. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि<br />नेटवर्क इंजिनिअरींग, विक्री आणि वितरण, दूरसंचार, मनुष्यबळ, कॉल सेंटर आदी क्षेत्रातील उमेदवारांसाठी<br />हा काळ कठीण असेल. त्यामुळे तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी हि धोक्याची<br />घंटा आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Show more
0 Comments sort Sort By

Up next